नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा स्थायी करण्याच्या मागणीसाठीचा संप निकाली निघण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक मार्च काढत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. संपामुळे हे कर्मचारी सेवा देणाऱ्या रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे.

आंदोलकांच्या माहितीनुसार, ओडिशा, पंजाब, राजस्थान, मणिपूरसह इतर काही राज्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थायी केले आहे. महाराष्ट्रातही या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु, काहीही केले जात नाही. त्यामुळे २५ ऑक्टोंबरपासून नागपूरसह राज्यातील कंत्राटी अधिकारी- कर्मचारी संपावर गेले आहे.

Pune Municipal Corporation takes action against seven private hospitals in Pune for violating rules Pune print news
पुण्यातील सात खासगी रुग्णालयांकडून नियमभंग! महापालिकेने उचलले कारवाईचे पाऊल 
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
union minister of state for health prataprao jadhav grab state blood transfusion council office
आरोग्य राज्यमंत्र्यांसाठी ‘एसबीटीसी’चेच संक्रमण
vn desai hospital
मुंबई : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
take action against municipal officials for supporting illegal buildings in dombivli demand by ub shiv sena consumer cell chief demand to cm
डोंबिवलीतील बेकायदा इमारतींना आशीर्वाद देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुखाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
thane corporation headquarter MNS agitation football Borivade ground encroachment
ठाणे पालिका मुख्यालयात मनसे पदाधिकारी खेळले फुटबॉल, बोरिवडे मैदान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

हेही वाचा… यवतमाळ: विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला काळे फासले, शेतकऱ्यांना २ ते १० रुपये नुकसान भरपाई मिळाल्याने ठाकरे गटाचे आंदोलन

सरकारसोबत एकदा चर्चा झाल्यावर ३० टक्के जणांना स्थाईचे आमिष दाखवले गेले. परंतु सगळ्यांना सरसकट स्थाची माहिती नसल्याने ही मागणी पूर्ण होईस्तोवर माघार नसल्याचे सांगत आंदोलकांनी नागपुरातील दीक्षाभूमी चौकातून संविधान चौकापर्यंत सकाळी मार्च काढला. त्यानंतर संविधान चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाने स्थायी न केल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशाराही यावेळी दिला गेला.

Story img Loader