तरुणाईची मातीशी नाळ जोडण्यासाठी उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत, तर किल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. तरुणाईची ऊर्जा वायफळ खर्च होण्याऐवजी मातीशी त्यांची नाळ जोडली जावी, यासाठी तरुणाईच प्रयत्नशील आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून प्रयत्न करीत असलेल्या तरुणाने कंपनीतील नोकरीवर पाणी फेरले. याच तरुणाने त्याच्या मित्राच्या सहाय्याने बजाजनगरातील ‘विष्णूजी की रसोई’ येथे साकारलेला पन्हाळगड किल्ला आणि त्याचे सादरीकरण नागपूरकरांच्या कौतुकास पात्र ठरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal devkar create panhalgad fort in nagpur
First published on: 24-10-2017 at 03:31 IST