अकोला : जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी अडचण होणार आहे.

अकोला ते महान मुख्य जल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान २५ एमएलडीवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. शहरातील शिवनगर, आश्रयनगर व बसस्थानकामागील जलकुंभ अंतर्गत शिवणी जलकुंभ, शिवर जलकुंभ, शिवापूर जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच ६५ एमएलडी प्रकल्पावरील होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. त्यामध्ये महाजनी जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशवनगर जलकुंभ, नेहरू पार्क जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगानगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ, गुडधी जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या भागांचा समावेश आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
RBI rate cut delay will lead to more growth sacrifice
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीस विलंब केल्यास विकासवेग मंदावेल; फेब्रुवारीमध्ये पाव टक्का कपात अपेक्षित 

हेही वाचा – वर्धा: वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासनाचे एकीकडे आश्वासन तर दुसरीकडे नियुक्तीचे धोरण असल्याने संभ्रम

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींनी भारताची प्रतिष्ठा वाढवली, मात्र काही लोक…” उपराष्ट्रपती धनखड यांचे विधान

शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

Story img Loader