वर्धा : गांधीभूमी म्हणून जगभर ओळख असणाऱ्या वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून वर्धा शहर ओळखल्या जाते. कधीकाळी पालकवाडी ग्रामपंचायतीचे हे शहर सेवाग्राम विकास आराखड्याने बदलून गेले. आता महानगर म्हणून वाटचाल होणार. वर्धा शहराच्या नगरपालिकेचे महापालिका होण्याचे निश्चित झाले आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास पाठवला आहे. सहा महिन्यांपूर्वीच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी नियोजन मंडळ सभेत त्याचे सुतोवाच केले होते. पण काही ग्रामपंचायतींचा विरोध दिसून आला. ही बाब निवडणुकीत अडचण ठरली असती म्हणून बारगळले. मात्र आमदारांनी निवडणुकीस सामोरे जाताना वर्ध्यात महानगरपालिका स्थापन करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. आता त्यास गती मिळाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा