कुपोषण निर्मूलनासाठी जिह्यत ग्राम विकास केंद्रामार्फत चांगले काम झाले असून पोषण आहार अभियानदेखील प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागात आहाराविषयी जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutrition diet campaign effectively says chairman yatindra pagar
First published on: 05-09-2018 at 03:37 IST