नाशिक : लागवड केलेली नसताना विमा काढणे, लागवड क्षेत्रापेक्षा अधिकचे क्षेत्र संरक्षित करणे, एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिकवेळा विमा उतरवणे असे प्रकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत घडल्याचे कृषी विभागाच्या पडताळणीत उघड झाले आहे. ग्राहक सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांचे अर्ज भरताना केलेल्या चुकांमुळे हा गोंधळ झाल्याचे दिसत असून नोंदी करताना दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा