नाशिक – गायरान जमिनींविषयी असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या देण्यात आला.यावेळी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गोरगरिब बेघर, भूमिहीन होतील.

३५ ते ४० वर्ष एकाच ठिकाणी राहणाऱ्या जनतेला कोणत्या हेतूने उदध्वस्त करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मोर्चा आणि आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?