
केंद्र आणि राज्य सरकार कांदा, द्राक्ष तसेच भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास असमर्थ ठरत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार कांदा, द्राक्ष तसेच भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास असमर्थ ठरत आहेत.

गतवर्षी उन्हाळ कांद्याचे दर दोन हजारावर गेल्यावर नाफेडने आपला कांदा बाजारात आणून भाव पाडले.

२३ मार्च रोजी मुंबई मंत्रालयावर पुनःश्च एकदा आरपारची लढाई लढण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या शेतातील केळीच्या सात हजार खोडांसह घडांची माथेफिरूने नुकसान केल्याचे दिसून आले.

काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक लोक आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून…

शाळेतून घरी सोडण्यासाठी आलेले वाहन (व्हॅन) मागे वळण घेत असताना चाकाखाली सापडून आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला.

महानगरपालिकेने साडेआठ कोटींची जुनी थकबाकी पाटबंधारे विभागाकडे जमा करीत वाद संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्बत केले आहे.

केंद्र सरकारने नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीला सुरुवात केली असली तरी या प्रक्रियेत राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्ताने खरेदीदार संस्थांची संख्या दिवसागणिक…

सिन्नर- घोटी महामार्गावरील आगासखिंड शिवारात त्यांची दुचाकी चाकी पुढे असलेल्या टँकरवर आदळली.

पालकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना लघु संदेशाद्वारे पुढील माहिती दिली जाईल.

एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा २.५० लाख रुपये खर्च झाला रंतु, कोबी पिकाला केवळ एक रुपये भाव मिळत आहे

गाडीतून धूर निघू लागल्यावर दोन ते तीन प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या घेतल्याचे सांगितले जाते.