
मका, द्राक्ष, सोयाबीन, उशिराचा खरीप कांदा, भाजीपाला, टोमॅटो असे कोणतेही पीक तडाख्यातून सुटलेले नाही.

मका, द्राक्ष, सोयाबीन, उशिराचा खरीप कांदा, भाजीपाला, टोमॅटो असे कोणतेही पीक तडाख्यातून सुटलेले नाही.

नुकसानग्रस्त बागांची सदाभाऊ खोत यांच्याकडून पाहणी

नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) आणि ‘निवांत’ संस्थेचा पुढाकार

परतीच्या पावसाचा तडाखा, मका, द्राक्ष, सोयाबीन, कांद्याला अधिक फटका

नांदगाव तालुक्यात ४५ हजार ३२ हेक्टरवरील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग, कापूस कांद्याला झळ बसली.


फळ पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष बागांना मोठा फटका बसला.

मालेगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

६३ जागांसाठी भरती प्रक्रियेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे ३० हजार युवक शहरात दाखल झाले आहेत.

परतीच्या पावसाने अक्षरश: कहर केला असून द्राक्ष, डाळिंब, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सासूने हाताची नस कापून पीडित महिलेला दुखापत केल्याचा आरोप

पहिल्या विमानातून पुण्यासाठी १५ जणांनी प्रवास केला तर परतीच्या प्रवासावेळी ३८ जणांनी प्रवास केला