नाशिक : जिल्ह्यात मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात गुरुवारी झालेल्या अपघातात दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला. कसारा घाटातील हॉटेल आँरेजसमोर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी सिद्धाकाजी आणि हर्षाईकाजी महाराज या नाशिककडे पायी प्रवास करुन येत होत्या. कसारा घाटात त्या आल्या असता एका कंटेनरने खासगी मालवाहू वाहनाला आणि कारला धडक दिली. त्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वींना धडक बसली. या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Satara, four wheeler hit bike,
सातारा : मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये