नवी मुंबई : पाच वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासकीय राजवट असलेल्या नवी मुंबई महापालिकेत वेगवेगळ्या कंत्राटी कामांच्या निमित्ताने नगरसेवकांचे राज्य अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने ‘प्रभावी’ नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीच्या कामांचा रतीब घातला आहे. असे करताना पालिकेने शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या आग्रहाचा ‘मान’ राखला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना खूश करताना पदपथ, गटारे, संरक्षक भिंती बांधण्यासारख्या कामांचे प्रस्तावही या काळात तयार करण्यात आल्याचे समजते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा