नवी मुंबई : नवी मुंबईत प्रचंड वाहतूक असलेल्या वाशी कोपरखैरणे मार्गावर एनएमएमटीने गेल्या काही दिवसापासून जुहू गाव येथून एक मार्ग बदल केला आहे. मात्र काहीही गरज नसलेल्या या मार्गबदलाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होत असून प्रवासवेळेत किमान १० ते गर्दी प्रसंगी २० मिनिटे वाढ होत आहे. जुहू गाव येथे नव्याने बनवण्यात आलेल्या व्यापारी संकुलातून बस फेरी मारत आहे. मात्र असा वळसा का याचे उत्तर बस वाहकाकडे आणि चालकाकडेही नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा