
फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या स्वागताचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या स्वागताचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

चंदिगडचे नियोजन बघून राज्य शासनाने ४५ वर्षांपूर्वी नवी मुंबईच्या निर्मितीचा निर्णय घेतला.

सात वर्षांपूर्वी जेव्हा संकुल बांधण्यात आले, तेव्हापासूनच येथे सौरदिवे बसविण्यात आले आहेत.

कोकणातील हापूस म्हणून ‘कर्नाटकचा हापूस’ गेली अनेक वर्षे बाजारात विकला जात आहे.

२०१९ पर्यंत राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

०.२५ ते सात टक्क्यांपर्यंत विविध वस्तूंवर हा आकारण्याची तजवीज सरकारने केली आहे.

१२ किलोमीटरच्या या मार्गावर पाच रेल्वे स्थानके असून उलवा या सिडकोनिर्मित नोडला रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे

वाहतूक पोलिसांकडे ही यंत्रे आहेत, परंतु त्यापैकी अनेक यंत्रे बंद आहेत.

सागरी किनारा नियंत्रण प्राधिकरण तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळत नाही

नवी मुंबई महानगरपालिकेचा २५वा वर्धापन दिन १ जानेवारी २०१७ ला साजरा होणार आहे. त्या

राधाकृष्ण मंदिरानजीक झोपडय़ा व दोन पक्क्य़ा घरांवर कारवाई करण्यात आली.

९ कॅमेऱ्यांपैकी केवळ एकच सुरू; सुरक्षेची धुरा अवघ्या २० सुरक्षा रक्षकांवर