
घाऊक बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खारघर उपनगरामधील १८ वेगवेगळ्या चौकांमध्ये खड्डे पडले असून या खड्ड्यात जिवघेणा अपघात होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीकही प्रवास करीत आहेत.
जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार…
उरण शहर व परिसरात झालेल्या पावसानंतर धुक्याचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे हे खरंच धुकं आहे की, हवेतील वाढते प्रदूषण अशी…
कळंबोली उपनगरामध्ये २०० कोटी रुपयांची विकासकामे फक्त भाजपच्या पाठपुराव्यामुळे झाल्याचा दावा करण्यासाठी मंगळवारी कळंबोलीत पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती पालिकेचे…
एकेकाळी वाढीव जागेच्या वापरावर कारवाईचा बडगा उरगला होता, पंरतु आता पालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच काठोकाठ भरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या जलपूजनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशीचे आदेश पर्यावरणवाद्यांचा दावा
मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातर्फे पनवेल ते दादर या मार्गावर २० ते २७ सप्टेंबरपर्यंत विशेष बससेवा चालू करण्यात आली आहे
राज्यातील अनेक उद्योग माथाडी कायद्यांमुळे शेजारील राज्यात जात आहे, त्यामुळे मूळ गाभ्याला हात न लावता त्यात अत्यावश्यक बदल आवश्यक असल्याचे…