पालघर : पालघर जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी रिक्षा बंद आंदोलन केले. सुमारे ३५ हजार रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे माघी गणपतीनिमित्ताने निघालेले भाविक, नोकरदारवर्ग, व्यावसायिक,  विद्यार्थी व नागरिकांचे महाहाल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्षा प्रवासी भाडय़ात ऑक्टोबर महिन्यात दरवाढ झाल्यानंतर नवीन दरपत्रकानुसार इलेक्ट्रिक मीटरचे पुनप्र्रमाणीकरण (रीकॅलिब्रेशन) करण्याचे परिवहन विभागाने सुचित केले होते. मुंबई महानगर क्षेत्रात एमएमआरटीए प्राधिकरणाने रिक्षाचालकांना प्रथम ३१ ऑक्टोबर व नंतर ३१ डिसेंबर अशी मुदत दिली होती. त्यानंतर १ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देताना त्यानंतर प्रतिदिन ५० रुपये दंडआकारणी करण्याचे सूचित केले होते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 35 thousand rickshaw drivers participated in the strike in palghar district zws
First published on: 26-01-2023 at 05:28 IST