नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हे जिल्हा मुख्यालय होऊन जवळपास आठ वर्षांचा कालावधी उलटला असला तरीही पालघर शहरातील वाहतूक कोंडी समस्या कायम राहिली आहे. याला नगर परिषद तसेच वेगवेगळय़ा शासकीय विभागांची बदलती भूमिका व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत असून परिणामी वाहतूक कोंडीमुळे सर्व थरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article neeraj raut loksatta news impact on palghar traffic issues zws
First published on: 05-07-2022 at 02:02 IST