नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर:  अदानी इलेक्ट्रिसिटी,  मुंबई कंपनीच्या डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या राखेच्या विक्रीतून राजकीय क्षेत्रातील मंडळी मलिदा लाटत असताना राख साठवण्यासाठी ज्यांनी जमीन संपादित केली त्या स्थानिकांना या प्रकल्पामुळे  विशेष कोणताही लाभ मिळाला नसल्याचे दिसून येते.  दुसरीकडे पर्यावरणाला  धोका पोहोचत असून शेती, बागायतींवर होणाऱ्या परिणामांकडे  दुर्लक्ष झाले आहे. 

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Locals neglect in ash project threat to environment effects on agriculture ysh
First published on: 09-02-2023 at 00:02 IST