पालघर जिल्ह्यातील घोलवडपासून विरार-वसईपर्यंतचे लाखो नागरिक आपल्या रोजीरोटीसाठी मुंबईला दररोज प्रवास करत असतात. तसेच गुजरातमधील औद्योगिक आस्थापनांमध्ये तसेच प्रासंगिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील लक्षणीय आहे. नागरिकांसाठी रेल्वे ही लाईफलाईन असली तरीही उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांचे हाल कायम राहिले आहेत. लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना व माध्यमांद्वारे या समस्यांना वारंवार वाचा फोडण्यात येत असली तरीही पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी अनेक वर्षे उपेक्षित राहिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा