
शहरी भागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तरतूद व्हावी याकरिता पाटबंधारे विभागाने सूर्या प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मे महिन्यातील पाण्यामुळे तयार झालेल्या रब्बी…

शहरी भागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तरतूद व्हावी याकरिता पाटबंधारे विभागाने सूर्या प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मे महिन्यातील पाण्यामुळे तयार झालेल्या रब्बी…

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर विक्रमगडमध्ये शिकलेल्या स्वप्निल माने याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत अखेर यश संपादन…

प्रकल्पातील कामादरम्यान अनेक तांत्रिक बाबींवर स्थानिक नागरिकांनी विविध ठिकाणी आक्षेप नोंदविण्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी तर काम थांबविण्यातदेखील आले…

वाडा, विक्रमगड जव्हार या तिन्ही तालुक्यांतील काही निवडक शेतकऱ्यांना गावठी हापूस, केसर या आंब्यानी आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यास चांगली मदत…

उन्हाळी सुट्टय़ांच्या ऐन हंगामामध्ये पश्चिम रेल्वेने आठवडाअखेरीस सलग तीन दिवस पालघर ते डहाणू रोडदरम्यान मेगा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांचे हाल झाले.

यंदा हवामान खात्याने लवकर पावसाचा अंदाज वर्तवल्याने कृषी सेवा केंद्र आणि कृषी विभागाच्या भात बियाणे वाटप केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत…

डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर काही ठिकाणी सीआरझेड क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम उभी राहिली आहेत.

शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ जुन्या असलेल्या वाडा शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय अशा शासकीय कार्यालयीन इमारतींच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी…

चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालघर नगर परिषदेतील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन कार्यक्रम नगर परिषदेमार्फत हाती घेण्यात आला आहे.

रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला. या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील चार महत्त्वाची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील विकास काही अंशी खुंटला आहे.

सकाळच्या वेळेस गाई, म्हशी यांचे दूध काढल्यानंतर त्यांच्यासह रेडे, बैल अशी जनावरे चरण्यासाठी पशुपालकांमार्फत सोडली जातात.