पालघर : ‘चैत अन् वैशाखात लोकां रानात पकी हिंडली. फार वायवायल्या बई गोळाटेल (वेगवेगळय़ा बिया गोळा केल्या), अन् आथा ज्येठ लागेल तसां.. बाया-दादे, पोशां, बांडगे, डवर-डोसल्या (स्त्री-पुरुष, पोरं, तरुण, वृद्ध-वृद्धा) आख्यांनी रानात जान् हजारो बिया पिरेल..’ अशी आदिवासी बोलीभाषा बोलत आदिवासी बांधवांनी पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागांत उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक नाय दोन नाय, दहा गावांत – लोकां ग्रामसभेलं दरमहा बसत अन् चावळत, हो जंगल आपलाच, आथा फारेष्टराचा काम नाय रहला, आथा आपलेच ठरवू अन् वाढवू, आखा रान वळवू, आपले पोशालं आज्या सारखा जंगल भेटला पाहजं.. ग्रामसभेत ठरला की फायनलच जसा, घरन् घरातून एक मानूस निघायचाच, मंगलवार जंगलवार करायचा..

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planting trees in the mountains by tribal brothers determination in villages to revive forests amy
First published on: 02-07-2022 at 00:04 IST