विजय राऊत
कासा: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे. मनोर ते अच्छाड या ५२ किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या १८ महिन्यांत ९६ पेक्षा अधिक अपघात झाले आहे. यामध्ये १०६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर ४९ नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटाच्या उतारावर व एका टेकडीवर तीव्र वळण आहे. या वळणावर नवीन वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि वाहन सुरक्षा कठडय़ावर जाऊन आदळते किंवा रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर जाऊन उलटते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The national highway is a death trap amy
First published on: 11-08-2022 at 00:07 IST