पालघर जिल्ह्यात विक्रमगड जव्हार व मोखाडा तालुक्यात काल रात्री मुसळधार पावसाच्या दोन सरी झाल्याने आंबा, काजू, तृणधान्य तसेच वीट भट्ट्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील अधिकतर भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास जव्हार, विक्रमगड येथे मुसळधार तर वाडा, मोखाडा व तलासरी भागात किरकोळ स्वरूपात पाऊस झाला. या पावसामुळे फळ पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वातावरणामुळे शेती, बागायती, भाजीपाला वर रोगराई पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

sushma andhare
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; सुषमा अंधारे
kolhapur fight between two groups , kolhapur violence marathi news,
कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल