-
विदुर नीतिमध्ये वैयक्तिक पैलू, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन देखील मिळसं. आजही बरेच लोक विदुर नीतिमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून शिकतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
जर एखाद्या व्यक्तीने विदुर नीतिमध्ये लिहिलेल्या काही गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणल्या, तर त्याचा त्याला खूप फायदा होऊ शकतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
१- विदुर नीतिनुसार, विद्वान व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार काम करतो आणि त्याला लोभ नसतो. विद्वान व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणतेही काम किंवा परिस्थिती लहान मानत नाही. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
२- यशस्वी व्यक्ती लहान आणि मोठ्या कामांमध्ये फरक करत नाही. काम लहान असो वा मोठे, प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
३- विदुर नीतिच्या मते, विद्वान आणि ज्ञानी लोक जीवनात स्वाभिमानाने पुढे जातात आणि कधीही इतरांचा अपमान करत नाहीत. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
४- कोणतेही काम करण्यापूर्वी कोणालाही कळवू नये. ते पूर्ण केल्यानंतरच कळवावे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
५- जे लोभ आणि रागावर नियंत्रण ठेवत नाहीत त्यांची आयुष्यात वारंवार फसवणूक होते. राग हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि लोभ माणसाला आंधळा बनवतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
६- विदुर नीतिनुसार, ज्याप्रमाणे दूध लिंबू घातल्यावर दही होते, त्याचप्रमाणे वाईट संगत चांगल्या माणसाला बिघडवू शकते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
७- विदुर नीतिनुसार, जो व्यक्ती वेळेचा आदर करतो आणि संयमाने कठोर परिश्रम करतो तोच मोठ्या यशाचा पात्र असतो. (फोटो: अनस्प्लॅश) हेही पाहा- पावसाळ्यात आंबट पदार्थ का खाऊ नयेत? आयुर्वेदात सांगितली आहेत कारणे…

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान