• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. chanakya niti life lessons success habits personal growth achieve greatness tips svk

Chanakya Niti: चाणक्य सांगतात, ‘या’ सवयी अंगी बाळगणारी व्यक्तीच होते खऱ्या अर्थाने महान

Life Lessons: इतरांना मदत करण्यापासून मनावर नियंत्रणापर्यंत, चाणक्यांनी सांगितलेल्या या ५ सवयी व्यक्तीला यश, शांतता आणि महानता मिळवून देतात

November 14, 2025 11:57 IST
Follow Us
  • Chanakya Niti life lessons tips
    1/7

    आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय इतिहासातील महान विद्वान मानले जातात. त्यांनी राजकारण, अर्थशास्त्र आणि जीवनातील व्यावहारिक गोष्टींवर महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)

  • 2/7

    त्यांची चाणक्य नीती आजही लोकांना यश, शांतता आणि महानतेचा मार्ग दाखवते. चला तर जाणून घेऊ या त्या खास सवयी, ज्या एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने महान बनवतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)

  • 3/7

    इतरांना मदत करणे
    आचार्य चाणक्य म्हणतात, निःस्वार्थपणे दुसऱ्यांना मदत करणारी व्यक्तीच खरी महान असते. मदत ही पैशानेच नव्हे तर वेळ, ज्ञान आणि सहानुभूतीनेही करता येते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)

  • 4/7

    विचारपूर्वक निर्णय घेणे
    कठीण वेळी घाई न करता शांतपणे घेतलेला निर्णय माणसाला यश देतो. विचार करून उचललेले पाऊल व्यक्तीची परिपक्वता दाखवते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)

  • 5/7

    वेळेचा योग्य उपयोग
    वेळेची किंमत ओळखणारी व्यक्तीच पुढे जाते. वेळ वाया न घालवता शिकणे आणि मेहनत करणे हे महानतेकडे नेणारे पाऊल आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)

  • 6/7

    मनावर नियंत्रण
    ज्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले, तो जीवनात स्थिर राहतो. भावना आणि इच्छांवर ताबा ठेवणारी व्यक्ती ना अडचणीत खचते, ना यशात गर्व करते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)

  • 7/7

    स्पष्ट लक्ष्य
    लक्ष्य नसलेल्या व्यक्तीला यश मिळत नाही. उद्दिष्ट स्पष्ट असेल आणि त्यावर लक्ष केंद्रित असेल तर कोणतीही अडचण पार करता येते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)

TOPICS
चाणक्य नीती लाइफChanakya Nitiलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Chanakya niti life lessons success habits personal growth achieve greatness tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.