-
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)
-
यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. (Photo: AP)
-
पण आता प्रश्न असा उभा आहे की या ऑपरेशनला सिंदूर हे नाव कोणी दिले? (फोटो-देवेंद्र फडणवीस यांच्या एक्स पेजवरुन)
-
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप विवाहित महिलांचे कुंकू पुसले गेले त्यांचा जीवनभराचा आधार दहशतवाद्यांनी क्रूर पद्धतीने धर्म विचारून संपवला. (Photo: Indian Express)
-
याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याच्या या स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. (Photo: AP)
-
पाकिस्तानवरील या हवाई हल्ल्याला पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले आहे. (Photo: Indian Express)
-
दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे नाव भारतीय लष्कराला सुचवले होते. (Photo: AP)
-
भारतीय सैन्याने पंतप्रधान मोदींच्या या सूचनेचा स्वीकार केला आणि ऑपरेशन सिंदूर राबवण्यास सुरूवात केली. (Photo: Indian Express)
-
ऑपरेशन सिंदूरद्वारे आतापर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. (Photo: AP)

MI vs DC: मुंबई – दिल्ली सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्लेऑफमध्ये कोणाला एन्ट्री मिळणार?