-
२४ जून रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषक सामना रंगला. या सामन्यामध्ये आपल्या उत्तम कामगिरीने भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
-
भारतीय कर्णधाराने फक्त ४१ चेंडूत ९२ धावा केल्या. रोहितने केवळ १९ चेंडूंमध्ये स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले आहे.






