PM Narendra Modi on Ram Temple : २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. या भव्य सोहळ्याला आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून राम मंदिराचा उल्लेख करीत आहेत. दोघांनीही याचा संबंध थेट भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जोडला आहे. आठवडाभरापूर्वी मोहन भागवत म्हणाले होते, “१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार करण्यात आली होती; परंतु त्या काळाच्या भावनेनुसार दस्तऐवजाचं पालन केलं गेलं नाही.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा