Devendra Fadnavis : १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठे, महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा इतिहास कधीही विसरणार नाही. कारण पानिपतचं युद्ध आपण जिंकू शकलो नाही हाच तो दिवस होता. पानिपत ही आपल्या देशाच्या आणि मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम आहे. मात्र त्याचवेळी ती मराठ्यांच्या शौर्याचीही गाथा आहे. कारण मराठे जे काही लढले, ज्या परिस्थितीत लढले त्याला काहीही तोड नाही. याच पानिपतच्या वीरभूमीला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यांनी पानिपतच्या लढाई बाबत गौरवोद्गार काढले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा