नाशिक – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेच्या होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच घटक पक्षांच्या गतवेळी लढविलेल्या जागांमध्ये वजाबाकी झाली आहे. तडजोडीत सर्वाधिक झळ शिवसेनेला (एकनाथ शिंदे) बसली. मागील निवडणुकीत एकसंघ शिवसेनेने लढविलेल्या चार जागा त्यांना मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागल्या. अन्य दोन मतदारसंघात पक्षाने अधिकृत उमेदवार देत बंडखोरी केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) प्रत्येकी दोन तर, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्याही प्रत्येकी दोन जागा कमी झाल्या. काँग्रेसचे मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा