मुंबई : महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधात मोहीम उघडण्यात आली असून यासंदर्भात शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) सादरीकरण करण्यात आले. मतदानाच्या दिवशी शेवटच्या दोन तासांत वाढलेले मतदान संशयास्पद असून टपालातील मते आणि मतदान यंत्रातील मतांमध्ये मोठी तफावत आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीतूनच हे स्पष्ट होत असून याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण करावे, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनी सादरीकरण करीत आकडेवारी मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा