मुंबई : मुंबई उपनगरातील प्राचीन, तसेच पांडवकालीन जोगेश्वरी आणि अंधेरी गुंफा पाहण्यासाठी दरवर्षी भारतासह परदेशातूनही लाखो पर्यटक येत असतात. मात्र सध्या या दोन्ही गुंफा जीर्णावस्थेत असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र पाठवून या लेण्यांच्या जीर्णावस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच देखभाल व संवर्धन करण्याचीही मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा