
गेल्या निवडणूकीत मतदारसंघासाठी ८२.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी ९१.०२ टक्के मतदान झाले.

गेल्या निवडणूकीत मतदारसंघासाठी ८२.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी ९१.०२ टक्के मतदान झाले.

कुलगुरू डॉ.बोकारे यांच्यावर राजकीय दबाव वाढला. त्यामुळे त्यांना नामकरणाचा ठराव रद्द करण्याचे आश्वासन द्यावे लागले

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप झाला आहे.

“भाजपा आणि जनादेशाचा वारंवार विश्वासघात करणारे नितीश कुमार बिहारच्या राजकारणात ओझं बनले आहेत.” असंही सुशील कुमार मोदीं म्हणाले आहेत.

ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

"भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ..."

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युतीबाबतच्या सर्व शक्यता सोमवारी फेटाळून लावल्या.

शरद पवार, नितीन गडकरी यांचे कार्यक्रम अराजकीय स्वरूपाचे असले तरी त्यातून आगामी राजकारणाची आणि निवडणुकीची बांधणी करण्याचा प्रयत्न केला गेला.…

काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारकडून चालविणाऱ्या जाणाऱ्या MyGov.in या वेबसाईटवरील एक चूक लक्षात आणून हिंदी राष्ट्रवादींवर टीका…

ज्या प्रमाणे शेतीमध्ये पेरणीचा हंगाम सुरू होण्यापुर्वी उन्हाळी मशागतीच्या कामासाठी शेतकर्याची धांदल सुरू असते, त्याच पध्दतीने विद्यमान नगरसेवकापासून भावी नगरसेवकापर्यंत…

ठाण्यात राजकारण आणि मराठवाड्यात महाराजांच्या गाठीभेटी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाता अहेत.

नाशिकचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने हिरेंना देऊ केलेल्या विशेष महत्वामुळे भुसेंच्या राजकीय…