
ग्रामपंचायत निवडणुकीवरून विट्यात आजी, माजी आमदार पुत्रांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी…

ग्रामपंचायत निवडणुकीवरून विट्यात आजी, माजी आमदार पुत्रांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोफत अन्नधान्य हे २०२३…

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची संसदेतील उपस्थिती अवघी ५३ टक्के इतकी आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या दिल्लीमध्ये दाखल झाली आहे.

जाणून घ्या, विश्वनाथ पाल यांना प्रदेशाध्यक्षं बनवण्यामागे मायावतींचा काय आहे हेतू?

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या दिल्लीत दाखल झाली आहे.

दोन वर्षापूर्वी घडलेले दिशा सालियन प्रकरण अचानक पुन्हा चर्चेत का आलं? राज्यात अनेक विषय महत्त्वाचे असताना सत्ताधाऱ्यांकडून हिवाळी अधिवेशनातच हा…

भंडारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीपैकी तब्बल १० अपक्षांनी काबीज करून राष्ट्रवादी आणि भोंडेकर समर्थित गटाला त्यांची जागा दाखवून दिली आहे

समन्वय आणि एकीच्या अभावामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडयात विरोधकांचीच दांडी गुल झाली.

नवनिर्वाचित सरपंचांना विकासासाठी २५ लाख आणि रस्त्यावरील पेव्हरब्लॉकसाठी ४८ लाख रुपये निधी देण्याचा निर्णय जाहीर केला.

शिंदे गटाच्या मुंबईच्या खासदाराविरोधात बलात्काराच्या चौकशीचे उपसभापतींनी दिलेले चौकशीचे आदेश आदी मुद्दांवर विधान परिषदेतील पहिला आठवडा गाजला .

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो' यात्रा शनिवारी पहाटे हरिणायातून दिल्लीत दाखल झाली.