संसदेचे अधिवेशन दक्षिण भारतातील राज्यात घेणे शक्य आहे का? अशी चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. वायएसआर काँग्रेसचे खासदार मदिला गुरुमूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २८ नोव्हेंबर रोजी पत्र लिहून संसदेची दोन अधिवेशने दक्षिण भारतात घेण्याची विनंती केली आहे. तिरुपतीचे खासदार गुरुमूर्ती यांनी या पत्रात दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. एक म्हणजे, या माध्यमातून देशातील सर्व राज्यांना सामावून घेता येईल, तसेच सध्या दिल्लीत अतिशय प्रतिकूल असे हवामान आहे, त्यापासूनही खासदारांना दिलासा मिळेल आणि संसदेचे कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने पार पडेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा