Bihar Politics : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर हे चांगलेच चर्चेत आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध मुद्यांवरून बिहार सरकारला घेरलं आहे. बिहार पब्लिक कमिशनची(बीपीएससी) पूर्व परीक्षा पुन्हा घेतली जावी, या मागणीसाठी प्रशांत किशोर यांनी आक्रमक भूमिका घेत २ जानेवारीपासून गांधी मैदानात आमरण उपोषण सुरु केलं होतं. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घडामोडींवरून बिहारमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा