News Flash

औरंगाबाद

प्राणवायूअभावी दुर्घटना घडल्यास अधिकारी जबाबदार

औरंगाबाद खंडपीठाचे स्पष्टीकरण

दरवाढ, माल पुरवठय़ाच्या प्रश्नामुळे खोके निर्मिती उद्योजक अडचणीत

साहित्याच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ

मराठवाडय़ातील जिल्हे लसीच्या प्रतिक्षेतच

बहुतांश लसीकरण केंद्रे बंद

‘पीएम केअर निधी’तील श्वसन यंत्रे  रुग्णांसाठी निरुपयोगीच

घाटी रुग्णालयाच्या कणखर भूमिकेने केंद्रीय आरोग्य विभागाच्या खुलाशावर प्रश्नचिन्ह

पीएम केअरमधील श्वसन यंत्र दुरुस्त न झाल्यास साभार परत करू

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा इशारा

पुरवठादारांकडून खासगी रुग्णालयांसाठी प्राणवायूच्या दरांत वाढ

मार्चमध्ये एक सिलिंडर १४० रुपयांना मिळायचे तेच आता वस्तू सेवा कर समाविष्ट करून ४२५ रुपयांपर्यंत जात आहे.

आपत्तीत तत्परता अन् दिरंगाईही

मराठवाडय़ातील दोन मंत्र्यांच्या कार्यपद्धतीत फरक

कोविडच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याबाबतची याचिका फेटाळली

यामुळे नागरिकांचे विचार नकारात्मक होतात, असे याचिकेत म्हटले आहे.

औरंगाबाद शहरातील रुग्णसंख्या ओसरू लागली

मार्च महिन्यात तब्बल ३२ हजार बाधित रुग्ण आढळून आले.

रुग्णालयाच्या दारात मृत्यू; मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही विलंब

ग्रामीण रुग्णालयातील एक रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी राखीव असल्याने ती मिळाली नाही.

औरंगाबादमधील रुग्णसंख्या घसरणीला!

बीड, जालना, लातूरमधील धोका कायम

रमेडेसिविरचा पुरवठा मागणीच्या ४० टक्के

प्राणवायूही जेमतेम;  नांदेड, बीड, लातूर जिल्ह्याची मागणी वाढली

औरंगाबादेतून ३८ प्राणवायू टँकरची वाहतूक

दहा दिवसांतील माहिती राज्यमंत्री देसाई यांच्यापुढे सादर

मागणी एक मात्र पुरवठा भलताच!

टंचाई ‘रेमडेसिविर’ची, औषधांचा धोशा ‘हेपेटायटिस’चा

वाहतूक व्यवसाय पुन्हा घसरणीला

मालमोटारींचे हप्ते कसे भरणार; वाहतूकदारांचा सवाल

गृहविलगीकरणातील रुग्णांवर शिक्षकांची नजर

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश

आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

मनपाच्या तीन केंद्रांवर सुरुवात होणार

रेमडेसिविरचा तुटवडा कायम; घाटीमध्ये सलाईनची कमतरता

दोन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अधिक वाढला असून महापालिकेमधील इंजेक्शनही संपले आहेत.

औरंगाबादमधील लस संपली; नव्याने सव्वा लाखांची मागणी

दोन लाख २४ हजार जणांचे लसीकरण पूर्ण

जानेफळ गावात शंभर टक्के लसीकरण

फुलंब्री- खुलताबाद रस्त्यावर १० ते १२ किमी गेल्यावर जानेफळ गाव लागते.

लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्यास ५०० रुपयांचा दंड

टाळेबंदीनंतर मनपाकडून कारवाईचा विचार

उधार उसनवारीवर प्राणवायू ; ग्रामीण भागातील संसर्ग वाढला

लक्षणे नसणाऱ्या व्यक्ती गावात फिरत राहतात. परिणामी संसर्ग वाढत आहे.

औरंगाबादमध्ये प्राणवायू गळतीचे लेखापरीक्षण सुरू

’ रेमडेसिविरचा केवळ एक दिवसाचा साठा ’ जालन्याकडून इंजेक्शन मिळण्याची शक्यता

‘कलाकारांनी कसे जगायचे ते सांगा?’

राज्यातील २५ हजार कलाशिक्षकांना करोनाचा ‘फटकारा’

Just Now!
X