जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील सर्वच जिल्ह्यांना बसला.
महिलेच्या तक्रारीवरून अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थानचे संरक्षण व दान भिक्षा स्वीकारणारे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे,असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
महावितरण कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुलै महिन्यात बाजारपेठेत सोयाबीनचा भाव १० हजार रुपयांपेक्षा देखील अधिक होता.
यंदा सरासरीच्या ११४ टक्के पाऊस पडला. ७ ऑक्टोंबपर्यंत जिल्ह्य़ात सरासरी ३ हजार ६९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कापसाला सूतगिरण्यांकडून देशांतर्गत चांगली मागणी असून, निर्यातीसाठीदेखील वाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना अश्वावर चढल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ८३ हजार ८९६ झाली आहे.
अत्यंत थंड डोक्याने रचलेला हा कट पाहून पोलीसही अवाक झाले आहेत
एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजीवर धावणाऱ्या एक हजार बस दाखल होणार आहेत, इलेक्ट्रिक- एलएनजीवर धावणाऱ्या गाड्याही ताफ्यात दाखल होणार
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.