‘संबंधित परिपत्रके मागे न घेतल्यास राज्यातील प्रकल्प बंद पाडू’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शेतकऱ्याच्या जमिनी विकास प्रकल्पांसाठी ताब्यात घेताना नुकसानभरपाई म्हणून बाजारभावाच्या चौपट मोबादल्याऐवजी दुप्पट मोबदला आणि २० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकारने प्रसृत केलेली परिपत्रके मागे घ्या, अन्यथा राज्यातील प्रकल्प बंद पाडले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compensation land acquisition project instead quadrupled ysh
First published on: 20-01-2022 at 01:22 IST