पिंपरी : दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे; परंतु, पशुधनाला असलेल्या लाळ खुरकत (एफएमडी) या रोगामुळे दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर युरोपीयन देशांमध्ये बंदी आहे. त्यासाठी २०३० पर्यंत भारत ‘एफएमडी’ मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह नऊ राज्य ‘एफएमडी’ मुक्त करण्याचे निश्चित केले असल्याचे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लनसिंग यांनी सांगितले. १४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पशुपालन जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा