पुणे : यंदा वाङ्मय पुरस्कारांच्या पुस्तक निवड प्रक्रियेच्या छाननी समितीचे सदस्य प्रा. नरेंद्र पाठक, आर्या आपटे, अरविंद दौडे होते. या समितीने पुस्तकांची एकमताने शिफारस केली. पुरस्कार जाहीर झाल्यावर समिती सदस्य नरेंद्र पाठक यांनी कोबाड गांधी यांच्या पुस्तकावर आक्षेप घेऊन तक्रार केली. त्यानंतर सरकारने निर्णय घेतल्याचा खुलासा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी केला. या प्रक्रियेत साहित्य संस्कृती मंडळाची काहीही चूक नाही. पुरस्कार रद्द शासनाने केला. मला राजीनामा देण्याची गरज नाही.

हेही वाचा >>> समाजमाध्यमावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत, कोथरुड पोलिसांकडून गुन्हा दाखल

vaishali darekar s campaign, bjp mla ganpat gaikwad wife, bjp mla ganpat gaikwad wife to media,
मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा

मी शासनाचाच जबाबदार घटक असल्याने शासनाच्या निर्णयावर भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छाननी समितीने शिफारस केल्यानंतर पुरस्कारासाठीची अनुवादासाठीच्या पुस्तकाची शिफारस गणेश विसपुते यांनी केली. त्यानुसार पुरस्कार जाहीर झाला होता, अशी माहिती डॉ मोरे यांनी दिली.