पुणे : ‘भारतीय जनता पक्षाचा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण संपविण्याचा डाव आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही,’ असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘केवळ मोर्चे, आंदोलन करून चालणार नाही, तर आमदार झाल्याशिवाय विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवता येणार नाही. त्यासाठी वंचितला मतदान करा,’ असे आवाहन त्यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा