पुणे : गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गिकेवरील मेट्रो २६ जानेवारीपर्यंत धावेल, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी येथे केली.

या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची प्रवासी सेवा २६ जानेवारीपासून सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांनी ही विचारणा करत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. जनतेला आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत, ही भाजपची कार्यपद्धती आहे. महागाई कमी करू, अच्छे दिन आणू, इंधनाचे दर नियंत्रणात ठेवू अशी असंख्य आश्वासने भाजप नेत्यांनी दिली. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यास बांधील आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ भूमिकेबद्दल आभार – चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हाच प्रकार केला आहे. मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासंदर्भात नवीन आश्वासन देताना त्याची खंत त्यांना वाटत नाही. त्यामुळे २६ जानेवारीचा मुहूर्त हुकल्यानंतर आता मार्च महिन्यात सेवा सुरू होईल, असे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आता मंत्रीपदाच्या खात्यामध्ये आश्वासनमंत्री म्हणून नवे खाते स्वीकारावे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

Story img Loader