सर्वात महाग औद्योगिक वीजदर असलेले राज्य ही प्रतिमा पुसायची तर कृषीपंपांना मिळणाऱ्या सवलतीपासून ‘महानिर्मिती’ची कार्यक्षमता सुधारणे,
Page 21 of सह्याद्रीचे वारे

राज्याच्यावरील एकूण कर्जाचा बोजा हा रिझव्र्ह बँकेने घालून दिलेल्या कमाल मर्यादेबाहेर नाही हे खरे असले, तरी या कर्जावरील व्याज वाढत…

सत्तांतराचे वर्ष म्हणून केंद्राप्रमाणे राज्यातही २०१४ लक्षणीय ठरले, परंतु जे स्थित्यंतर घडवण्यासाठी लोकांनी भाजपवर आणि त्या पक्षाने तरुण नेतृत्वावर विश्वास…
भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना प्रखर विरोध करतील आणि सरकारला जेरीला आणतील, ही अपेक्षा फोल…

दुधाच्या महापुरात हात धुवून घेता घेता सहकारी दूध संघांची वाटचाल अडू लागली.. नेत्यांनीच आप्तेष्टांच्या नावावर सुरू केलेल्या खासगी प्रकल्पांकडे दूध…
अधिकारांच्या केंद्रीकरणाचे धोके सर्वज्ञात आहेतच, पण अधिकारांचे विकेंद्रीकरण हेदेखील प्रशासनाच्या लोकशाहीसंमत वाटचालीला कसे मारक आणि धोकादायक ठरू शकते, याचीही उदाहरणे…
राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी चांगलाच झटका दिला. या पराभवाचे आत्मचिंतन मंगळवारपासून (१८ नोव्हेंबर) अलिबागमध्ये सुरू…
नव्या विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली आहे. हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या सामूहिक प्रयत्नांचा…
अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडे खालसा येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या निर्घृण पद्धतीने होणे तसेच तपास पूर्ण झालेला नसतानाही ‘हे दलित हत्याकांड…
काँग्रेसमधील गटबाजी महाराष्ट्राला नवी नाही. पण काँग्रेसनंतर भाजपचेही पक्षांतर्गत निर्णय दिल्लीतून होऊ लागल्यावर आणि राज्यातही भाजपला सत्ता मिळाल्यावर, पदांसाठी गटबाजी…
भाजपमध्ये आयाराम-गयाराम संस्कृती नवी नाही. मात्र ती महाराष्ट्रात भाजपमध्ये तरी फारशी नव्हती. आता ती रुजली, हे या निवडणुकीने दाखवून दिले.

नक्षलवाद्यांनी पश्चिम घाटाला युद्धक्षेत्र म्हणून निवडण्याच्या केलेल्या घोषणेकडे केवळ कागदी वल्गना म्हणून बघता येणार नाही. या घोषणेआधीची तयारी गेली काही…