राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या १५ पैकी साडेचौदा वर्षांत सत्ता टिकविली, पण पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे दोनच पर्याय…
Page 23 of सह्याद्रीचे वारे

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ३४ गावे समाविष्ट करून बरीच वर्षे रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान सरकारला, तर मुंबईपेक्षा (आकारानेच) मोठे शहर…

गोपीनाथ मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे आता, राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या ‘संभाव्य उमेदवारां’तून त्यांचे नाव कमी झाले असे समजता येईल ?…

निवडणूक-वर्षांत अनेक समाजघटकांना विविध सवलतींची खिरापत वाटून मतगठ्ठे बांधून ठेवण्याचा प्रयत्न करायचा, हे तंत्र येत्या विधानसभा निवडणुकीसाठीही राज्यात वापरले जाईल..…

‘खासगी उत्तम, सहकारी गाळात’ ही साखर कारखान्यांची सद्य:स्थिती आहे. तशातच पाणीही नसताना मराठवाडय़ात लावलेले साखर कारखाने डबघाईस आहेत, त्यांना सरकारी…

नगर जिल्ह्य़ातील खर्डा या गावात झालेल्या दलितहत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण यांबाबत भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदानाचे तिन्ही टप्पे पार पडल्यानंतरचे राजकीय अंदाज युतीच्या बाजूने, तर सत्ताधारी आघाडीच्या विरुद्ध जाणारे आहेत. हे अंदाज…
‘पेड न्यूज’ हा प्रकार मुख्यत्वे महानगरीय संस्कृतीमध्ये विकसित झालेला असला तरी त्यापूर्वी किती तरी र्वष आधी तो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये…
आणखी चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभा निकालाचे पडसाद त्यातही उमटणार आहेत. या दोन निवडणुकांतून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राणे कुटुंबीयांचं…
विस्कटलेल्या राजकीय व्यवस्थेत देशाचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण कसे असावे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे.

महाराष्ट्राला अगदी स्थापनेपासूनच पक्षांतरांची परंपरा आहे.. बेरजेचे राजकारण पुढे थेट सत्तापालटांपर्यंत गेल्याचा इतिहासही आहे..

शिवबंधनातले शिवसैनिक आणि मनसेशी युती नाही अशी ग्वाही देणारा भाजप, असे असूनही उद्धव ठाकरे यांना स्वकीयांवर शरसंधान करावे लागते आहे..…