
आंबे, द्राक्षे, डाळिंब आदी फळांमध्ये रासायनिक खतांचे अंश आढळल्याने त्यांच्या निर्यातीस अडथळा निर्माण झाल्याच्या बातम्या महाराष्ट्राला नव्या नाहीत. या बातम्यांच्या…

आंबे, द्राक्षे, डाळिंब आदी फळांमध्ये रासायनिक खतांचे अंश आढळल्याने त्यांच्या निर्यातीस अडथळा निर्माण झाल्याच्या बातम्या महाराष्ट्राला नव्या नाहीत. या बातम्यांच्या…

गारपिटीनंतरही अनेक समस्यांचे काळेकुट्ट ढग तसेच राहणार, अशी दुष्चिन्हे सध्या तरी दिसताहेत.. आजघडीला प्रशासन हबकल्यासारखे दिसते आहेच, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे…

सिंचन घोटाळय़ाच्या तपासासाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना झाली.
‘काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे का?’ आणि ‘काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे कुणी नाही शोधली, तरी मतदार शोधणार…

नाशिकच्या द्राक्षांवर भुरी किंवा डावण्या, पश्चिम महाराष्ट्रात हरभऱ्यावर घाटेआळी, रब्बी ज्वारीवरही बुरशीजन्य रोग, कांद्यापासून आंब्यापर्यंतच्या नगदी पिकांना फटके, अशी अवस्था…
मराठवाडा व मागासलेपण ही वीण घट्ट आहे. समतोल विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याच्या घोषणासुद्धा आताशा क्षीण वाटू लागल्या आहेत.
गेल्या दशकभराहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर का होईना, आंबा व काजू महामंडळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अलीकडेच झाले.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतील सातवी जागा धनशक्तीकडेच जाते, हा इतिहास आहे. राजकीय ‘हिशेब’ महत्त्वाचे ठरतात, पण धनशक्ती वरचढ…
शेतीपंपांना वीज मोफत द्यायची की अल्पदरांत आणि शेतकऱ्यांना बिले किती थकवू द्यायची, या प्रश्नांकडे विजेच्या अर्थकारणापेक्षा राजकारणाच्याच दृष्टीने पाहिले जाते.

टोलची पद्धत मोडणे सरकारला अशक्यप्राय आहे, असे राज्यातील अनेक रस्त्यांचे आर्थिक गणित. पण कोल्हापूरचा टोल मात्र मागे घेतल्याची बातमी पसरली.

मराठवाडा वि. अहमदनगर- नाशिक जिल्हे यांच्यातील पाण्याच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पाणीप्रश्नी मराठवाडय़ाच्या बाजूने आहे,

शरद पवार आणि उद्धव ठाकरे. थोडय़ाफार फरकाने नाशिक दौऱ्यास आलेल्या राज्यातील मोठय़ा पक्षांच्या या दोन्ही नेत्यांनी एक सूत्र पाळले.