परिणीता दांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नदी ही एक जिवंत व्यवस्था असते. प्रवाह वाटेल तसे अडवून, नदीवर अवलंबून असलेल्या जिवांचा विचार केला नाही तर नदी मरतेच.  नदीकाठच्या मासेमारांना  आपल्या नद्यांचे हे ढासळते आरोग्य नेमके कळत असते. पण आपले, आपल्या संस्थांचे आहे लक्ष त्यांच्याकडे? .. धरणे बांधायची म्हणजे जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन झाले म्हणायचे, या खाक्यामुळे मासेमारांची गत कॅनरीसारखी होते..

मराठीतील सर्व बारा गावचं पाणी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about river fishermen issues world fish migration day zws
First published on: 14-11-2020 at 01:40 IST