निकाल लागल्यापासून नाथाभाऊ अस्वस्थच होते. मन रमवण्यासाठी त्यांनी रोज केळीच्या बागेत फेरफटका मारण्यास सुरुवात केली, पण विचारांचा कल्लोळ पाठ सोडेना. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली म्हणून रागाच्या भरात पवारांच्या पक्षात गेलो तर नेमकी त्यांचीच सत्ता गेली. पंगतीत जेवायला बसलो व लाडूच संपले अशी तेव्हा अवस्था झाली. नंतर लोकसभेच्या वेळी सुनेसाठी पवारांपासून अंतर राखावे लागले. ती विजयी झाल्यावर चला झाले गेले विसरून जाऊ म्हणत भाजपत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तिथेही तो पिस्तुल्या व त्याची टोळी आडवी आली. मीच खरा राष्ट्रप्रेमी हे सिद्ध करण्यासाठी कधी दाऊद तर कधी पाकिस्तानमधून धमक्या आल्याचा प्रयोगसुद्धा फसला. विधानसभेत थोरल्या पवारांचे नशीब उजळेल ही आशासुद्धा या निकालाने संपुष्टात आणली. आता पराभूतांच्या कळपात सामील होण्यातही काही हशील नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा