
तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. ‘ईडी’ची छापेमारी, चौकशा यामुळे पक्षाचे नेते हैराण झाले असतानाच…
मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व समाजांचे सर्वेक्षण झाले पाहिजे, अशी आयोगाच्या सदस्यांची भूमिका होती.
आपणच देशभर रूढ केलेला ‘पन्नाप्रमुख’ हा शब्द या दलात राहिला तरी हरकत नाही असे त्यांनी म्हणताच तणाव निवळला.
‘भारतीय सिनेमातून चांगल्या कलाकृती समाजासमोर आल्यास सिनेमासृष्टी राष्ट्राचे प्रचारकेंद्र होऊ शकेल,’’ असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडले होते.
आपला समाज जसा जसा पुढे जात आहे, तशी महिलांवरील, बालकांवरील अत्याचारांत वाढ होत आहे.
भाजपने विजय मिळवलेल्या तीनपैकी किमान दोन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असं म्हटलं जात होतं.
आजवर या प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असली, तरीही यंत्रणांमधील कच्चे दुवे मात्र सत्ताधाऱ्यांच्या मदतीशिवाय निखळणे शक्य नाही.
राज्य आणि केंद्र सरकारने आयोजित केलेल्या लोककला उत्सवांचीही निमंत्रणे त्यांना येऊ लागली होती.
अस्पृश्यतेची भावना समाजाच्या हृदयातून जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत केवळ कायद्याने काहीही भागणार नाही. बदल हा अंत:करणातूनच झाला पाहिजे.’’
लेखात चीनच्या घुसखोरीबद्दलही लेखक सांगतात, पण पंतप्रधानांनीच जाहीरपणे कोणतीही घुसखोरी झाली नाही, असे स्पष्ट केले होते.
जून महिन्यात तर मोदी यांचा बहुचर्चित अमेरिका दौराही पार पडला. या भेटींदरम्यान पन्नू कटाचा उल्लेख झाला नसावा.
महाराजांनी १९४५ पासून हरिजनाला मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरीवर सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क असला पाहिजे यासाठी जनजागृती करून चळवळीचे नेतृत्व केले