
वास्तविक आपले संकल्प पूर्ण करून घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आहे.

वास्तविक आपले संकल्प पूर्ण करून घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आहे.

शाब्दिक अतिसाराचे मूळ डोक्यात असल्याने तो सुरू होण्याआधी तेथे गुडगुडते किंवा काय हे आम्हास माहीत नाही.

देशाच्या समतोल विकासासाठी सर्व राज्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हे केंद्राचे कर्तव्य आहे.

खासदार-आमदारांना सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवरून नेहमीच टीकेचा सूर उमटत असतो.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आजदेखील कुणी फारसे शिक्षण न घेताही आपले डोळे उघडे ठेवून जगात वावरेल आणि दृश्यादृश्य प्रत्येक गोष्टीतून…

सत्यजित राय यांचा ‘फेलूदा’, शरदेन्दु बंदोपाध्याय यांचा ‘व्योमकेश बक्षी’, सुनील गंगोपाध्याय यांचा ‘काकाबाबू’.. अशा थोर बंगाली प्रतिभावंतांनी रहस्यकथामाला लिहून एकेका…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताच्या उत्पादन उद्योगाला मोठय़ा प्रमाणावर चालना देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या, मात्र त्याचा वस्तूंच्या आयातीवरील…

योग्य-अयोग्य ठरवताना तरुण-तरुणी गोंधळतात किंवा त्यांना कळत असूनही वळत नाही.. असे का होते आहे?

इंग्लंडमध्ये गत आठवडय़ाच्या अखेरीस राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळय़ाची लगबग आणि उत्साह होता.

भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात आणून एक कोटी तासांचा समयदान यज्ञ केला.

मसाल्यांची चटक किंवा तपकिरीसारखी नशा यांचा सांस्कृतिक इतिहास काय असावा? - यासारखे निराळेच प्रश्न महत्त्वाचे मानून, त्यांची उत्तरे अभ्यासपूर्वक शोधणारे…

मोजक्याच खेळाडूंनी याप्रकरणी मतप्रदर्शन केले आहे आणि ते अभिनंदनीय आहे. सौरव गांगुलीने व्यक्त केलेले मत ही त्याची अपरिहार्यता आहे.