
अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा जीव गेला आणि त्याहूनही अधिक जण जबर जखमी झाले.

अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा जीव गेला आणि त्याहूनही अधिक जण जबर जखमी झाले.

‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ अर्थात भारताचे सरसेनापती हे पद गेले सात महिने रिकामेच आहे.

साम्ययोग हा गीतेचा अर्थ विनोबांनी लावला असला तरी त्यांचे साहित्य वाचून तो समजत नाही.

प्रत्येक दरवाढीवर सवंग लोकप्रियतेसाठी राजकीय टीका होत असताना ‘स्वागतार्ह दरवाढ’ (११ जुलै) या अग्रलेखाने वस्तुस्थितीची माहिती देऊन दरवाढीचे समर्थन केले…

भारताच्या डिजिटल पेमेंट्स परिसंस्थेची गेल्या आठ वर्षांत झपाटय़ाने वाढ झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्लीत होते.

मेंदू आणि मणक्यांच्याच नव्हे, तर शरीरातील इतर आजारांचं निदान अत्यंत अचूकतेने करण्याची क्षमता असलेल्या ‘सीटी स्कॅन’ आणि ‘एमआरआय’ या अजोड…

आधुनिक मराठी साहित्याचे समीक्षक गंगाधर पाटील यांच्या निधनामुळे आपण काय गमावले, हे लक्षात घेण्यासाठी आधी आपण कसे होतो आणि त्यांनी…

विनोबांनी साम्यवादावर टीका केली आणि त्याची स्तुतीही केली. यापेक्षाही त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

‘अर्थसंकटग्रस्त श्रीलंकेत अराजक’ ही बातमी (लोकसत्ता - १० जुलै) वाचली. मानवाधिकारविरोधी दृष्टिकोनाचे राजपक्षे खानदान व त्यांच्या पक्षाच्या तद्दन चुकीच्या धोरणांमुळे…

देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी पंगा घ्यायचा तर हिंमत लागेल. ही हिंमत केलीच असेल तर तो कोण असेल? हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी…

‘खड्डय़ांचा मार्ग’ हा अग्रलेख (०९ जुलै) वाचला. त्यामध्ये खड्डय़ांची थोडीफार बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यासंदर्भातील इतर अनेक बाबी…